मंगळवार, २२ एप्रिल, २००८
आठवण छळते...मग कुणाचीही असो...कुणाचीही? कुणाचीही...कुणा आपल्या म्हणविणार्या म्हणणार्या कुणाचीही.... कधीतरी गुलजारजींच्या ओळी आठवतात... तेरे उतारे हुवे दिन टंगे है लॉन में अब तक.... वा क्या बात है.... गुलजारजी त्या आठवणींना सुंदर करतात आणी तरी घायाळ...पण इतक कोण का आठवाव? त्या मुळे त्रास होतोय फ्क्त...ती तशीच जास्त आठवतेय... आणी ती आठवण आतुन मला जाळतेय... तिचा तो काही तासांचा अस्वस्थपणा गेल वर्षभर मला अस्वस्थ करतोय... ती शांत निजली पण मी अजुनही रात्री जागवतेय... जाग..याला नेमक जागही म्हणता येत नाही...
http://www.youtube.com/watch?v=j-ltEkrbDN4&eurl=http://www.orkut.com/FavoriteVideos.aspx?uid=8779623298749326985
एक रानफुल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२ टिप्पण्या:
nice post...
तेरे उतारे हुवे दिन टंगे है लॉन में अब तक.... This line is from song,poem or dialogue from movie..
please tell....
मस्त आहे. मला आपल्या ब्लॉगवरील "रानातील भटके" ही कल्पना फ़ार फ़ार आवडली.
टिप्पणी पोस्ट करा